
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार २१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.