• Privacy Policy
  • Advertise With us
  • Contact Us
शुक्रवार, मार्च 31, 2023
  • Login
No Result
View All Result
Google News
The GNP Marathi Times
Marathi News App
  • कोलशेत
  • राजकीय
  • क्रीडा
  • आरोग्य
  • व्यवसाय
  • शैक्षणिक
  • Contact Us
  • Our Authors
  • कोलशेत
  • राजकीय
  • क्रीडा
  • आरोग्य
  • व्यवसाय
  • शैक्षणिक
  • Contact Us
  • Our Authors
No Result
View All Result
GNP Marathi Times
No Result
View All Result
  • कोलशेत
  • राजकीय
  • क्रीडा
  • आरोग्य
  • व्यवसाय
  • शैक्षणिक
  • Contact Us
  • Our Authors
Home राज्य बातमी - State News महाराष्ट्र बातमी - Maharashtra News

ठाकरे सरकारचा विधानसभेत आज पुन्हा असंविधानिक निर्णय : आशिष शेलार

by GNP Team
डिसेंबर 22, 2021
in महाराष्ट्र बातमी - Maharashtra News
1
‘जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे दात घशात गेले’
0
SHARES
0
VIEWS
Follow us Follow us Follow us

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीने घेण्याच्या विधानसभा नियमात बदल करताना सदर बदलावर आपल्या हरकती, सुचना देण्याचा विधानसभा सदस्यांचा अधिकार दहा दिवसांवरुन एक दिवस करण्याचा बहुमताच्या जोरावर ठाकरे सरकारकडून घेण्यात आलेला निर्णय असंविधानिक आहे. यातून पुन्हा एकदा ठाकरे सरकारचा अहंकारच दिसून आल्याची टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.  

विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पध्दतीने घेण्याच्या विधानसभा नियमात सुधारणा करण्याचे नियम समितीने प्रस्तावीत केलेला प्रस्ताव आज विधानसभेत ज्यावेळी सत्ताधारी पक्षांनी मांडला. त्यानंतर त्या बदलाबाबत दहा दिवसांत हरकती सुचना देण्याचा नियम 225(1) व 225(3) या नियमात नियम 57 नुसार बदल करुन 10 दिवसाची मुदत 1 दिवस करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बदलाला सभागृहात कडाडून विरोध केलाच याच विषयावर प्रसिद्ध पत्रक काढून भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत जो नियम बदलण्यात आला आहे. त्याचवेळी याबाबत हरकती सुचना मांडण्याच्या कालावधीचा नियम ही बदलण्यात आला. त्रास तशी शिफारस नियम समितीने केलेली नाही. त्यामुळे नियम 57 चा आधार घेऊन परस्पर सत्ताधारी पक्षाला वाटतो म्हणून विधानसभेतील नियम बदलण्यात आला. त्याची कारणही सांगितलेले नाही. या विषयात सरकारी पक्षाने नियम 57 चा आधार घेऊन नियम बदलला असून नियम 225(1) व नियम 225(3) या नियमानुसार विधानसभा सदस्यांना आपल्या हरकती सुचना देण्यासाठी असलेला 10 दिवसांचा कालावधी गोठवून 1 दिवस करण्यात आला. मग तो कालावधी 3 दिवस किंवा 5 दिवस का नाही? किंवा 1 दिवसच का? असे प्रश्न उपस्थितीत होतात.

ज्या नियम 57 चा आधार घेऊन हा बदल करण्यात आला तो नियम 57 हा केवळ नियम स्थगित करण्याचा अधिकार देतो या नियमानुसार कुठलाही नियम बदलण्याची तरतूद या नियमात नाही. त्यामुळे जर बदल करायचा होता तर या याबाबत नियम समितीकडे सरकार का गेले नाही? विधानसभा सदस्यांना अभ्यास करुन आपलं मत मांडता यावे म्हणून हा कालवाधी 10 दिवसांचा देण्यात आला आहे. तो गोठवून सदस्यांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे लोकशाहीला बळकट करणाऱ्या सभागृहात लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा गळा घोटला गेला.

विधानसभा सदस्यांना घटनात्मक असलेल्या अधिकाराची पायमल्ली करणारा हा बदल असून सत्ताधारी पक्षाने मनमानी करुन अहंकारातुन असंविधानिक पध्दतीने हा निर्णय घेतला आहे.

अशा प्रकारे ठाकरे सरकारची वारंवार असंविधानिक निर्णय घेण्याची परंपरा कायम असून अराजकतेकडे राज्य घेऊन जाण्याचे काम ठाकरे सरकार करीत असल्याची टीका आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.

स्रोत: रत्नागिरी खबरदार

This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.

GNP Team

GNP Team

संबंधित बातम्या

आवाजी पद्धतीने विधानसभा अध्यक्षांची निवड नकोच : सुधीर मुनगंटीवार

राजकीय अभिनिवेश बाजूला सारून एसटी संपावर तोडगा काढा : सुधीर मुनगंटीवार

by GNP Team
मार्च 29, 2022
1

मुंबई : राज्यात गेल्या १५२ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या...

राज्यातील सर्व नागरिकांना 30 नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट : आरोग्यमंत्री राजेश टोपे

रत्नागिरीत सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी योजना : आरोग्यमंत्री राजेश टोपे

by GNP Team
मार्च 17, 2022
0

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी विचार केला जाईल, असे...

राज्यात २ रुपयांनी चहा महागला

राज्यात २ रुपयांनी चहा महागला

by GNP Team
मार्च 17, 2022
0

मुंबई : सर्वसामान्यांपासून कष्टकरी वर्गाचे आवडतं पेय असणारे चहा आता...

शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार साजरी करावी?; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार साजरी करावी?; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

by GNP Team
मार्च 10, 2022
0

पुणे : जवळपास दोन वर्षांनंतर जाहीर सभा घेणारे राज ठाकरे...

बेनामी संपत्ती असणाऱ्या ‘त्या’ भाजपा नेत्याचं नाव पंतप्रधान मोदींना सांगणार : संजय राऊत

बेनामी संपत्ती असणाऱ्या ‘त्या’ भाजपा नेत्याचं नाव पंतप्रधान मोदींना सांगणार : संजय राऊत

by GNP Team
मार्च 8, 2022
0

मुंबई : संपूर्ण देशात ईडीच्या सर्वाधिक धाडी महाराष्ट्रात पडत आहे....

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार जाहीर

by GNP Team
मार्च 3, 2022
0

सिंधुदुर्ग : नवी दिल्ली येथील डॉ. विशाखा साेशल वेल्फेअर फांऊडेशनतर्फे...

Load More
Next Post
मुंबई कोरोना अपडेट |  मुंबईत कोरोनाची 443 नवीन प्रकरणे आढळली, 2 लोकांचा मृत्यू झाला

Thane Corona Update : ठाण्यात कोरोनाचे नवीन २८ रुग्ण

Please login to join discussion

ताजी बातमी

  • बिहार बोर्ड 10वी निकाल 2023 | बिहार बोर्डाचा निकाल आज जाहीर होणा…
    मार्च 31, 2023
    प्रतिक्रिया नाहीत
  • व्हर्जिन ऑर्बिट सध्या ऑपरेशन्स बंद करते, 85% कर्मचार्यांना कामावर…
    मार्च 31, 2023
    प्रतिक्रिया नाहीत
  • UP अपघात | यूपी: भाजप आमदार सुरेशवर सिंह यांच्या गाडीचा ‘अ…
    मार्च 31, 2023
    प्रतिक्रिया नाहीत
  • मुंबई गुन्हा | टिळक नगर पोलिसांनी केली दरोड्याची उकल, चौघांना अट…
    मार्च 31, 2023
    प्रतिक्रिया नाहीत
  • संभाजीनगर दंगल | महाराष्ट्र: ठाकरे गटाचे मोठे वक्तव्य, म्हणाले- …
    मार्च 30, 2023
    प्रतिक्रिया नाहीत

प्रायोजित पोस्ट

हवामान

जाहिरात


  • ठाणे महानगरपालिका  अनधिकृत इमारतींमध्ये घर घेऊ नका

    Maha covid relief : कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजार रुपयांचे अनुदान, प्रशासनाने केली वेबसाइट, वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • DIZO Buds Z Earbuds भारतात लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • E-Peek Pahani ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Jyotika in Sukh Mhanje Nakki Kay Asta : Ketki Vilas : Ketki Palav : सुख म्हणजे नक्की काय असतं मधील ज्योतिका

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • D. B. Patil : डी. बा. पाटिल कोण होते?

    0 shares
    Share 0 Tweet 0

कॅटेगरीज

Read today's news in Marathi. GNP Marathi Times provides the latest news in the Marathi . मराठी भाषेतील बातम्या वाचा. marathi breaking news Our Authors/ Editors Contacts
Name - Pushkaraj Gharat
Email- pushkaraj@gnptimes.in
Address- Thane, Maharashtra, India
Contact - 7208534445

Name - Umesh Daki
Email - umesh@gnptimes.in
Address- Thane, Maharashtra, India
Contact - 8355915111

  • Contact Us
  • Marathi News RSS Feed
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • Advertise With us

© 2021 Gharat’s News Platforms Private Limited This website Uses Cookies. This Website is Developed and Maintained byGharat’s News Platforms Private Limited

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ताजी बातमी
  • राजकीय बातम्या
  • जिल्ह्या नुसार बातम्या
    • ठाणे बातम्या
      • कल्याण डोंबिवली बातम्या
      • नवी मुंबई बातम्या
      • कोलशेत बातम्या
      • भिवंडी बातम्या
    • मुंबई बातम्या
    • नागपुर बातम्या
    • नाशिक बातम्या
    • चंद्रपूर बातम्या
    • सिंधुदुर्ग बातम्या
    • पुणे बातम्या
    • पालघर बातम्या
    • बिड बातम्या- Bid News
    • नंदुरबार बातम्या
    • सातारा बातम्या
    • औरंगाबाद बातम्या
    • सोलापूर बातम्या
    • कोल्हापूर बातम्या
  • आरोग्य बातम्या
  • क्रीडा बातम्या
    • क्रिकेट बातम्या
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • शैक्षणिक बातम्या
  • करमणूक बातम्या
    • बॉलीवूड बातम्या – Bollywood News
  • तंत्रज्ञान बातम्या
    • कार बातम्या
    • मोबाइल संबंधित बातम्या
  • राज्य बातम्या
    • महाराष्ट्र बातम्या
  • व्यवसाय बातम्या
    • क्रिप्टोकरन्सी बातम्या
  • राशी भविष्य

© 2021 Gharat’s News Platforms Private Limited This website Uses Cookies. This Website is Developed and Maintained byGharat’s News Platforms Private Limited

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In