मुंबई : कोरोना काळात एसटी महामंडळाला आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत मालवाहतुकीच्या माध्यमातून मिळाला होता. राज्यात मोठ्या प्रमाणावर एसटीची मालवाहतूक होत होती. परंतु, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतूक देखील ठप्प झाली आहे. यामुळे महामंडळाचा आर्थिक तोटा वाढत असून आधीच तोट्यात असलेली एसटी आणखी गाळात गेली आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.