गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.
– जाहिरात –
दुसरीकडे राज्यात महापालिका निवडणुकीची तयारी सुरू असून रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील. असे प्रतिपादन राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
Credits And Copyrights : – breakingboom.com
This News has been generated from feed. If you have any problems with post, Please contact us.