या भेटीप्रसंगी अंकिता पाटील यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती देणे बाबत, अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुनिश्चित धोरण ठरवून योग्य पद्धतीने प्रवेश करणे बाबत, इंजीनियरिंग व मेडिकल प्रवेश संदर्भातील पूर्व परीक्षांचे वेळापत्रक सुनिश्चित करून परीक्षा घेणे बाबत, तसेच संपूर्ण महाराष्ट्रसह पुणे ग्रामीण व विशेष करून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सक्तीने केली जाणारी वीज तोडणी थांबवण्याबाबत, राज्यपाल महोदयांना विनंती केली.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com