नाशिक : सीडीएस बिपीन रावत यांचा गेल्या आठवड्यात अपघाती मृत्यू झाला. तो अपघात होता की घातपात असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारण्यात आला. घातपात की अपघात यावर संशय आहे. मात्र घातपात आहे असं समजलं तरी ते बाहेर येणार आहे का?, असा प्रतिप्रश्न राज यांनी केला. या देशात प्रश्न उपस्थित होतात. पण त्यांची उत्तरं मिळत नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.