मुंबई : कोरोनाच्या काळात गरीब व गरजू लोकांना जेवणाची सोय व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी (Shiv bhojan Thali price) मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने शिवभोजन थाळीचा दर पूर्वीप्रमाणे दहा रुपये प्रतिथाळी इतका करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून ही थाळी सशुल्क असणार आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.